मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना योजना


{{मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना  योजना}} 

॥मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना योजना ही उत्तर प्रदेशात  मुख्यमंञी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे .या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला त्या  व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना  शासन मदत करत. कारण ज्या घरातील व्यक्तिचा अपघातात मृत्यू झाला त्या घरातील सदस्यांना आथिर्क साह्यय मिळाव त्यामुळेच त्यांना आपल्या घरातील वापरत येणाऱ्या वस्तू विकत घेता येईल. त्यामुळेच जर या योजनेंतर्गत कुठल्याही शेतकऱ्यांच जर रस्त्यावर अपघात मृत्यू झाला तर त्या मृतांच्या नातेवाईकांना  पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते .आणी जर त्या व्यक्तीस अपघातात अपंगत्व आले तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळते ●





{{मुख्यमंञी शेतकरी दुर्घटना योजनेचा उद्देश}}

 ॥आपल्या  देशातील शेतकऱ्यांच जीवन हे शेतीवर अवलंबून आहे.जर एखाद्या शेतकऱ्यांच रस्त्यावरील अपघातात जर मृत्यू झाला तर  त्या शेतकऱ्यांच्या घरातील प्रचंड मोठ नुकसान होत मृत पावलेली व्यक्ती जर त्या घरातील कर्ता असेल तर त्या कुटुंबातील सदस्याच फार मोठ नुकसान होत. आता घरातील कर्ता व्यक्ती जर मृत पावली तर आपल घर कस चालेल याची समस्या निर्माण होते त्यामुळेच मुख्य मंञी शेतकरी दुर्घटना या योजनेंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना सहा लाख रुपयांपर्यंत मदत मिळत .तर त्या अपघातात जर एखादा शेतकऱ्यांना अपंगत्व आल तर त्या घरातील नातेवाईकांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळते .या योजनेचा उद्देश हाच आहे  की ज्या कुटुंबातील व्यक्तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला त्या व्यक्तिच्या घरातील सदस्यांना कुठल्याच संकटाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळेच या योजनेंतर्गत जो शेतकरी रस्त्यावरील वाहतूक मृत पावला त्यांच्या नातेवाईकांना मदत करत या योजनेमूळ शेतकऱ्यांच आथिर्क व सामाजिक विकास झाला आहे ●



 


॥मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना या योजनेत कुठल्या दुर्घटना समाविष्ट आहेत●

॥जर एखाद्या शेतकऱ्यांच्या घरात आग लागली कींवा पाउस पडुन पुर आला तर किंवा वीज जरी पडली तर किंवा  एखाद्या शेतकऱ्यांना करंट लागला तर या गोष्टी दुर्घटनेत समाविष्ट आहेत●



॥एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर ,कुठलही जनावर चावल तर●


॥एखाद्या शेतकऱ्यांची समुद्र, झाल किंवा तळ्यात पडुन जर मृत्यु झाला तर ●



॥जर एखाद्या शेतकऱ्यांची रेल्वे दुर्घटना  कींवा सङक दुर्घटना यामध्ये  मृत्यू झाला तर●





॥जर एखाद्या वेळेस वादळ वार सुटल आपल तर त्या वादळ वार सुटल्यावर  झाड  अंगावर पडुन जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर तो शेतकरी ●





{{शेतकरी दुर्घटना योजनेत देण्यात येणारी पाञता}}

॥या योजनेचा फायदा फक्त उत्तर प्रदेश राज्यातील निवासी शेतकऱ्याना होईल ●



 ॥या योजनेंतर्गत तेच शेतकरी पाञ असतील ज्या शेतकऱ्यांच वय 18ते70वर्ष यादरम्यान असेल ●



॥जर एखादा शेतकऱ्याने भाडे तत्त्वावर जमीन घेतली असेल तर तोदेखील शेतकरी या योजनेत पाञ असेल●



॥त्या शेतकऱ्यांच आधार कार्ड बैंकशी लिंक   केलेल असाव●





{{आवश्यक असणारी कागदपत्र }}


॥शेतकऱ्यांच आधार कार्ड ●


॥तो शेतकरी उत्तर प्रदेशातील रहिवसी असण्याचे कागदपत्र ●



॥आधार कार्ड आणी इतर कागदपत्र ●



॥रेशनकार्ड ●



॥वयाच प्रमाणपत्र●



॥दोन पासपोर्ट साईज फोटो ●



॥मोबाईल नंबर ●






{{मुख्यमंञी शेतकरी दुर्घटना योजनेत  अर्ज कसा करावा}}


{{या योजनेसाठी जर आपणास ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपण  ऑनलाईन अर्ज करू शकतो }}


॥जवळच्या  महाइसेवाकेंद्रात केंद्रात जाऊन आपण अर्ज करू शकतो .




{मूख्यमंञी शेतकरी. दुर्घटना योजनेचे लक्ष्य }


॥या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ व्हावी ●



॥शेतकऱ्यांच्या नाजूक परिस्थितीत ही  शेतकऱ्यांना साह्ययता मिळावी ●



॥एखाद्या शेतकऱ्यांना जर अपंगत्व आल तर त्या शेतकऱ्यांना साहययता राशी मिळावी ●





‌🌈मुख्यमंञी शेतकरी दुर्घटना योजना ऑफलाईन अर्ज कसा करावा}}

॥शेतकरी किंवा त्यांच्या परिवारातील इतर व्यक्ती  जिल्ह्य़ातील कलेक्टर ऑफीस ला  जाउन त्या जिल्हा  अधिकाऱ्यास  सविस्तर घडलेली घटना सांगुन अर्ज करावा●


 ॥अर्जासोबत आधार कार्ड,  बॅंक  खात्याबददल माहीती व दुर्घटना झाल्यावर  इलाज करण्यासाठी झालेला खर्च त्याची कागदपत्र अर्जा  सोबत  जोडुन द्यावी ●



॥कलेक्टर द्वारा हा अर्ज तहसील कार्यालयात जाइल नंतर तहसीलदार  दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करून  अर्ज खरा आहे ते पाहतील ●




॥ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेत  सर्व  तपासणी करून  अर्ज दाराच्या खात्यात धनराशी जमा केली जाते ●





Previous Post Next Post